top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

शेतकऱ्यांचं उद्या उपोषण

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. शेतकरी आणि सरकार यांच्या चर्चांमधून कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, उद्या सोमवारी ज्या-ज्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत तिथे शेतकरी २४ तासांचे उपोषण करणार असल्याची माहिती स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली. कृषी कायद्यांविरोधात तसंच शेतकरी नेते जगजीत सिंग यांनी हरयाणाचे शेतकरी २५ ते २७ डिसेंबरदरम्यान टोलही देणार नसल्याची माहिती दिली.

classi 2.jpg
bottom of page