top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

पंतप्रधानांना शेतकऱ्यांची चिंता नाही- काँग्रेस

“जेव्हा लाखो शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत अशावेळीही पंतप्रधान हे तिन्ही कायदे योग्य असल्याचं म्हणत आहे. यावरून सरकारला सत्तेची नशा असल्याचं दिसत आहेत. तसंच शेतकरी आणि श्रमिकांबाबत त्यांना कोणतीही चिंता नसल्याचं दिसत आहे,” असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अमित शाह यांच्याकडे १,२०० किलोमीटर लांब जाण्यासाठी वेळ आहे, मात्र १५ किलोमीटर लांब असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी वेळ नाही?,” असा सवालही सुरजेवाला यांनी केला.

classi 2.jpg
bottom of page